Skip to main content

भगवान बुद्ध जीवनदर्शन प्रश्नावली

भगवान गौतम बुद्ध जीवनदर्शन --------प्रश्नांवली-----------
----------------------------------------
*संकलन*
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
----------------------------------------
१) भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ (इसवी सन पूर्व) साली  झाला.

अ)५६३-
ब)३६५
क)४६३
ड)३६४

२)भगवान गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव----हे आहे.

अ)सुलभा देवी
ब)कल्पना देवी
क)मायादेवी-
ड)लिलादेवी

३) भगवान बुद्ध यांच्या वडिलांचे नाव------हे आहे.

अ)राजवर्धन
ब)धैर्यवर्धन
क)शुध्दोधन-
ड)या पैकी नाही


 ४)भगवान गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव हे-------

अ)सुलोचना
ब)सुकेशना
क)यशोधरा-
ड)पंचधारा

५) भगवान गौतम बुद्ध यांचे वास्तविक नाव------ हे आहे.

अ) सिद्धार्थ-
ब)महेंद्र 
क)श्रीदत्त 
ड)विशालदत्त 

६)भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ येथे झाला होता.

अ) वैशाली 
ब)कपिलवस्तू
क) पाटलीपुत्र
ड)लुम्बिनी-

७) भगवान गौतम बुद्ध यांच्या आई ---या वंशाशी संबंधित आहे.

अ) शाक्यवंश
ब) माया वंश
क)लिच्छवी वंश
ड)कोलीय वंश-

८) भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव--------- हे आहे
 
अ)आनंद
ब)स्वानंद
क)राहुल-
ड)मयूर

९) बौद्ध भिक्षू आणि उपासक-उपासकांच्या प्रार्थना ठिकाण किंवा सभागृहास----असे म्हटले जाते. 

अ)चैत्य
ब)विहार-
क) निर्वाण
ड)स्तूप 

१०)बौद्ध साहित्य या --------भाषेमध्ये लिहिल्या गेले होते.

अ) पाली -
ब)नेपाली 
क)संस्कृत
ड)प्राकृत 

११)भगवान गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम येथे-------धर्मोपदेशक केला होता.

अ)लुंबिनी 
ब)बोधगया
क) सारनाथ-
ड)कुशीनगर

 १२)पुढीलपैकी सम्राट अशोक यांनी या --------अभिलेखामध्ये बौद्ध ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे.

अ)जैगाड 
ब)भाब्रू-
क)कलिंग
ड)धौली

१३)भगवान गौतम बुद्धाने---- येथे धम्मचक्र प्रवर्तन केले होते.
अ) श्रावस्ती 
ब)साची 
क)सारनाथ-
ड) वैशाली

१४) पहिली बौद्ध धम्म परिषद-------- येथे आयोजित केली होती.

अ)काश्मीर 
ब)पाटलीपुत्र 
क)वैशाली 
ड)राजगृह-

१५)"त्रिपिटक" हा धर्मग्रंथ या------- धर्माशी संबंधित आहे.

अ) हिंदू 
ब)जैन 
क)बौद्ध -
ड)पारशी 

१६)सुप्रसिद्ध बोरोबुदुर बुध्द मंदिर--------येथे आहे.

अ) इंडोनेशिया-
ब)नेपाल 
क)श्रीलंका 
ड)मलेशिया 

१७)भगवान गौतम बुद्धांनी सर्वाधिक धर्मोपदेश----- या ठिकाणी दिलेले आहे.

अ) श्रावस्ती-
ब)वैशाली 
क)राजगृह 
ड)कौशाबी

१८)भगवान गौतम बुद्ध द्वारा भिक्षूनी संघाची स्थापना या----- ठिकाणी केली होती.

अ) कपिलवस्तू 
ब)वैशाली -
क)राजगृह 
ड)श्रावस्ती

 १८)सम्राट अशोक यांना बौद्ध धर्माची दीक्षा--------यांनी दिली होती

अ)मोगलीपुत्त तिस्सा-
ब)आनंद
क)अश्वघोष
ड)या पैकी नाही

१९)सांची येथील स्तूप पुढील पैकीं कुणी निर्माण केला.

 अ)अकबर
ब) हुमायु 
क)सम्राट अशोक-
ड) नरसिंह 

२०)-----पुढीलपैकी कुणाला "आशियाचा प्रकाश"असे म्हटले जाते.

अ)भगवान गौतम बुद्ध-
ब)इसा मसिहा 
क)पैगंबर मुहम्मद 
क)स्वामी विवेकानंद
ड)गुरुनानक

२१)"अष्टांगिक मार्ग" यांनी प्रतिपादन केले आहे

अ) महावीर जैन
ब) शंकराचार्य 
क)गुरुनानक 
ड)भगवान गौतम बुद्ध-

 २२)सुलतानी युगामध्ये बौद्ध धर्माची कोणती शाखा सर्वाधिक प्रभावशाली होती.

अ)हीनयान
ब) थेरवाद-
क) वज्रयान
ड) तंत्रज्ञान 

२३)नालंदा विद्यापीठ कशासाठी जगप्रसिद्ध आहे.

अ) चिकित्सा विज्ञान
ब) तर्कशास्त्र 
क)बौद्ध धर्मदर्शन-
ड)रसायन विज्ञान

 २४)बौद्ध धर्मामध्ये हे ---------सर्वोच्च लक्ष्य आहे.

अ) मध्यम मार्ग 
ब)विनय 
क)अनंतवाद
ड)निर्वाण-

२४)महायान बौद्ध धर्मामध्ये कुणाला भावी बुद्ध मानल्या गेलेले आहे.

अ)अमिताभ
ब) मैत्रेय-
क)कनक मुनी 
ड)यापैकी नाही

२५) भगवान गौतम बुद्ध यांचे------(इसवी सन पूर्व) महानिर्वाण झाले

अ)४८३-
ब)४३८
क)४५३
ड)४६८
------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...