Skip to main content

बी ए भाग-सेमिस्टर:-५

श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव रेल्वे
------------------------------------------
 बी.ए भाग-३ सेमिस्टर:- ५

विषय:-अर्थशास्त्र
--------------------------------------
१)भारतात---------- पासुन आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली.
 अ)१ एप्रिल १९४९
ब)१ एप्रिल १९५०
क)१ एप्रिल १९५१--
ड)१एप्रिल १९५२


 २)---------- रोजी निती आयोगाची स्थापना झाली.

अ) १ जानेवारी २०१५----
ब) १ मे २०१५
क)१ ऑगस्ट २०१५
ड)१ डिसेंबर २०१५

३)भारतातील आर्थिक सुधारणा-------- यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या. 

अ)विश्वनाथ प्रतापसिंग 
ब)चंद्रशेखर
क) एच. डी. देवेगौडा
ड)पी.वि.नरसिंहराव---

४)तीव्र आणिअधिक समावेशी विकास हे शीर्षक -------- या पंचवार्षिक योजनेचे होते.
अ) आठवी
ब) नववी
क( दहावी 
ड)अकरावी------

५)जागतिक बँकेच्या २०११ च्या अहवालानुसार १०१५ डॉलर किंवा त्यापेक्षा कमी दरडोई उत्पन्न असणारी अर्थव्यवस्था--------- गटात येते.

अ) कमी उत्पन्न---
ब)मध्यम उत्पन्न
क) उच्च उत्पन्न
ड)यापैकी नाही 

६)---------रोजी नियोजन आयोग बंद करण्यात आला.

अ)३१जुलै २०१४
ब)३१ ऑगस्ट २०१४
क)३१ डिसेंबर २०१४---
ड)३१ ऑक्टोबर२०१४

७)---------ही नियोजनाची तंत्रे आहेत.

अ)भांडवल प्रधान
ब)श्रम प्रधान
क)सर्वकंश 
ड)वरील सर्व-----

८) ११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी------हा आहे

अ) २००२ ते २००७
ब)२००७ ते २०१२--
क)२०१२ ते २०१९
ड)यापैकी नाही

९)भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेचे -------कारण आहे

अ)वाढता कर्जबाजारीपणा
ब)जुनाट तंत्रज्ञान
क)भांडवलाचा अभाव
ड)वरील सर्व--------

१०)------मध्ये राष्ट्रीय सहकारी विभाग व वखार मंडळ स्थापन करण्यात आले.

अ)१९५४
ब)१९५५
क)१९५६---
ड)१९५७

११)-----------हे भारतातील जमीन विभाजनाचे कारण आहे.

अ)लोकसंख्या वाढ
ब)वारसा हक्क कायदा
क)विभक्त कुटुंब पध्दती
ड)वरील सर्व--------

१२)२००१ मध्ये भारतात एकूण-----कोटी शेतमजूर होते.

अ)८.७
ब)१०.७----
क)१२.७
ड)१४.७

१३) ICAR चे पूर्ण रूप सांगा
अ) Indian Council of Agriculture Research--
ब) Indian Council Of Ambulance Research
क) Indian Council of Airport Research.
ड)यापैकी नाही.

१४)केंद्रीय अगमार्क प्रयोग शाळा-------या ठिकाणी आहे.
अ)दिल्ली
ब)कोलकता
क)नागपूर--
ड)मुंबई

१५)भारत सरकारने "प्रमाणित वजन व मापे अधिनियम" मध्ये संमत केला

अ)१९४८
ब)१९५८---
क)१९६८
ड)१९७८

१६)ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असते त्यांना----------शेतकरी म्हणतात.

अ)अल्पभूधारक--
ब)मध्यम भूधारक
क)सीमांत
ड)मोठे

 १७) भारतात नवीन औद्योगिक धोरण----- रोजी जाहीर झाले.

अ) २४ जुलै १९९१---
ब) २४ ऑगस्ट १९९१
क) २४ ऑक्टोबर १९९१
ड) २४ नोव्हेंबर १९९१

 १८)डॉ.आबिद हुसेन समितीची स्थापना------ मध्ये करण्यात आली.

अ)१९९३
ब)१९९४
क)१९९५---
ड)२९९६

 १९)भारतात औद्योगिक कामगारासाठी---------मध्ये पेन्शन कायदा पास करण्यात आला.

 अ)१९४९
ब)१९५२--
क)१९५४
ड)१९५६

 २०)भारतात सिटू (Center of Trade Union-CITU) या कामगार संघटनेची स्थापना---मध्ये झाली.

 अ)१९७०--
ब)१९८०
क)१९९०
ड)यापैकी नाही

२१)भारतात--------- च्या औद्योगिक धोरणानुसार देशभरात जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना करण्यात आली.

अ)१९५६
ब)१९७७---
क)१९८०
ड)१९९१

२२)-----------हे उद्योग मंत्री असताना देशभर जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अ) रामकृष्ण हेगडे
ब) जॉर्ज फर्नांडिस---
क)कमलनाथ
ड)यापैकी नाही

२३)----------औद्योगिक कलहाचे कारण आहे.

अ)अपुरे वेतन
ब)बोनस
क)कामाचे तास व सुट्या
ड)वरील सर्व---

२४)-------साली फॅक्टरी ऍक्ट(कायदा) पास करण्यात आला.
अ)१९४४
ब)१९४७--
क)१९४९
ड)यापैकी नाही

२५)आर्थिक सहयोग व विकास संघटना गट (OECD) ची स्थापना-------मध्ये झाली.

अ) सप्टेंबर १९६०
ब)सप्टेंबर १९६१----
क)सप्टेंबर १९६२
ड)सप्टेंबर १९६३

२६)दारिद्र्य निर्मुलनासाठी पहिला वीस कलमी कार्यक्रम--------रोजी केंद्र सरकारने जाहीर केला.

अ) १जुलै १९७४
ब)१जुलै १९७५---
क)९ जुलै १९७४
ड)९ जुलै २९७५

२७)इंदिरा आवास योजना----- मध्ये सुरू करण्यात आली.

अ)१९८२-८३
ब)१९८३-८४
क)१९८४-८५
ड)१९८५-८६-----

२८)----------यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी "भारत निर्माण योजना" सुरू केली.

अ)विश्वनाथ प्रताप सिंग
ब)आय.के.गुजराल.
क)अटळ बिहारी वाजपेयी
ड)मनमोहन सिंग----

२९)स्वयंसहाय्यता बचत गट ही संकल्पना---------यांनी मांडली

अ)आबीद हुसेन
ब) डॉ.मनमोहन सिंग
क)डॉ.महंमद युनूस---
ड)यापैकी नाही

३०)BPL चे पूर्ण रूप लिहा.

अ)Below Price line
ब) Below Poverty line---
क) Below Purchase line
ड)वरील पैकी नाही.

३१)---------व्यापारालाच आयात-निर्यात व्यापार असेही म्हणतात.

अ)प्रादेशिक
ब)राष्ट्रीय
क)आंतरराष्ट्रीय---
ड)वरील सर्व

३२)२०१३-१४ मध्ये भारताच्या एकूण आयातीत पेट्रोलियम, कच्चे तेल ,लुब्रिकंट गटाचा वाटा-------प्रतिशत होता.
अ)३६.७---
ब)३७.७
क)३८.७
ड)३९.७

 ३३)पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी-----प्रतिशत भाग भूमीने तर-------प्रतिशत भाग पाण्याने व्यापलेला आहे.

अ)२५--७५
ब)२८--७२
क)२९--७१---
ड)३०--७०

३४)---------प्रदूषणाचे कारण आहे.

अ)वाढते शहरीकरण
ब)वाढते औद्योगिकरण
क)वाढती जंगल कटाई
ड)वरील सर्व--

 ३५)जैविक पर्यावरणात------- या घटकाचा समावेश होतो.
अ)वनस्पती--- 
ब)समुद्र 
क)पर्वत 
ड)वायू

३६) अजैविक पर्यावरणात------ या घटकाचा समावेश होतो.
अ) मनुष्य
ब) पक्षी 
क)वनस्पती 
ड)माती---

३७)भारतात---------पासून वन महोत्सव साजरा केला जातो.

अ)१९५०----
ब)१९६०
क)१९७०
ड)१९८०
 
३८)भारतात --------मध्ये वनसंरक्षण अधिनियम मंजूर करण्याचा आला.

अ)१९७०
ब)१९८०---
क)१९९०
ड)२०००

 ३९)२ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळ येथील युनियन कार्बाइड या कंपनीतून---------या वायूची गळती झाली.

अ) कार्बन डाय-ऑक्साइड
ब) सल्फर डाय-ऑक्साइड
क)हायड्रोजन
ड) मिथाईल आयसोसायनेट--

४०)वातावरणात सर्वात जास्त प्रमाण -------या वायूचे आहे.

अ) नायट्रोजन---
ब)ऑक्सिजन 
क)कार्बन डायऑक्साईड 
ड)मिथेन

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...