Skip to main content

बी.ए.भाग:-२ सेमी-४ २०२१

*विषय :- अर्थशास्त्र*
वर्ग :- बी. ए.भाग-2 सेमी:- 4
विषय शिक्षक :-
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे
----------------------------------------
१) बँक या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती---- या इटालियन शब्दापासून झाली.

अ) Bank ब) Banco-- क)Monte क) यापैकी नाही

२) -----ही जगातील पहिली सार्वजनिक बँक समजली जाते.

अ) बँक ऑफ इंग्लंड  
ब)बँक ऑफ व्हेनिस--
क) बँक ऑफ हिंदुस्थान बँक
ड)बँक ऑफ रोम

 ३)भारतामध्ये सहकारी बँकांची स्थापना------- च्या कायद्यानुसार करण्यात येते.

अ) 1904--   ब) 1918
क) 1929      ड)1934

४) शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणारी बँक ------ होय.

अ) औद्योगिक बँक ब) बचत बँक
क) सहकारी बँक ड)भू-विकास--

५) प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ---रोजी करण्यात आली.

अ) 1 जानेवारी 1949
 ब) 1 जुलै 1955 
क) 9 जुलै 1974 
ड) 2 ऑक्टोंबर 1975--

६) ठेवी स्वीकारणे हे व्यापारी अधिकोषाचे -----कार्य आहे.

अ) प्राथमिक कार्य--
ब) दुय्यम कार्य
क)अनुषंगिक कार्य 
ड) यापैकी नाही 

७)प्रत्यय निर्मितीचा-- स्त्रोत आहे.

अ) कर्ज देणे ब)हुंड्या वटविणे क)रोख्यांची खरेदी ड)वरील सर्व-

८) भारतामध्ये उद्योगाना दीर्घकालीन कर्जपुरवठा करण्यासाठी ------या बँकेची स्थापना करण्यात आली.

अ)IBRD    ब) IDBI--
क) ICA।    ड)IMF

९)-----रोजी केंद्रीय अधिकोषाची स्थापना करण्यात आली.

अ) 1 एप्रिल 1935 --
ब) 1 एप्रिल 1945 
क) 1 एप्रिल 1955
ड) 1 एप्रिल 1965

१०) भारतातील केंद्रीय अधिकोषाचे ----- रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

अ)1 जानेवारी 1948
ब) 1 जानेवारी 1949 --
क) 1 जानेवारी 1950 
ड)1 जानेवारी 1951 

११) चलन निर्मितीचा एकाधिकार हे -----अधिकोषाचे कार्य आहे.

अ) सहकारी अधिकोष
ब) व्यापारी अधिकोष
क) पतसंस्था 
ड) केंद्रीय अधिकोष--

१२) पुनर्वटाव दर म्हणजेच---दर होय.
अ) बाजार दर ब)अधिकोष दर--
ब) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही

१३) प्रत्यय नियंत्रणाच्या --- या साधनाद्वारे संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित होते.

अ) मात्रात्मक--  ब)  गुणात्मक
क) निवडक  ड) नैतिक प्रभाव

१४)प्रत्यय नियंत्रणाच्या -----या साधनाद्वारे अर्थव्यस्थेचे विशिष्ट क्षेत्रच प्रभावित होते

अ)संख्यात्मक ब) गुणात्मक--
क)मात्रात्मक ड)यापैकी नाही

 १५) रिझर्व बँक महाग पैशाचे धोरण वापरुन ----- घडवून आणते.
अ) चलन विस्तार ब) चलन वृद्धी
 क) चलन संकोच--
ड) यापैकी नाही

 १६) रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर----- हे होते.

अ) विमल जालन
 ब) सी.डी. देशमुख 
क)डॉ. मनमोहन सिंह
ड) ऑस्बोर्ण आर्कल स्मिथ--

१७)------- यांना सहकाराचा जनक म्हणून संबोधण्यात येते.

अ) फेड्रिक निकोल्सन 
ब) सर एडवर्ड ला 
क)  आर. जी. सरैया 
ड) रॉबर्ट ओवेन--

 १८)------- या बँकेला शिखर बँक म्हणून ओळखले जाते.

अ) प्राथमिक सहकारी बँक
ब) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क) राज्य सहकारी बँक--
ड) यापैकी नाही

 १९) शेतीसाठी अल्पकालीन पतपुरवठा करण्याचे कार्य ----- करते.

अ)प्राथमिक कृषी पतपुरवठा समिती--
ब) भू-विकास बँक
क) नागरी सहकारी बँक
ड) राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 

२०) भारतामध्ये --- प्रकारच्या सहकारी संस्थाची स्थापना करण्यात आली.

अ) राफेझन ब)रायफेझन--
क) शुल्झ ड) यापैकी नाही

२१) पहिली भू-विकास बँक----राज्यात स्थापन करण्यात आली होती.

अ)राजस्थान ब) महाराष्ट्र
क) उत्तरप्रदेश ड)पंजाब--

 २२) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला -------म्हणतात.

अ)राज्य सहकारी अधिकोष
ब) सहकारी ग्रामीण विकास बँक
क) नाबार्ड-- ड) भूविकास बँक

२३) सहकारी बँका---- या तत्वावर स्थापन झालेल्या असतात .

अ)हुकुमशाही  ब) सहकारी--
क) प्रजात्रांतीक ड)यापैकी नाही

२४) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र--- असते.
अ)गाव  ब)जिल्हा--
क) राज्य  ड) राष्ट्र

२५) ब्रेटनवूड समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ---- यांनी केले.

अ) डॉ. पंजाबराव देशमुख
ब) सी.डी. देशमुख--
क) नानाजी देशमुख
ड) यापैकी नाही

 २६) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना--- साली झाली

अ) 1940  ब)1945 
क)1945-- ड)1965

२७) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या करन्सी बास्केटमध्ये ------ चा समावेश होत नाही.
अ) अमेरिकन डॉलर ब) युरो क)जपानी ऐन 
ड)भारतीय रुपया--

२८)ब्रेटनवूड परिषदेमधून मुद्रानिधी व ----- या संस्थेचा उदय झाला.

अ) जागतिक व्यापार संघटना
ब) GATT
 क) जागतिक अधिकोष--
ड)यापैकी नाही

 २९) विशेष आहरण अधिकार (SDR's) ची सुरुवात------- साली झाली.

अ) 1950     ब)1960 
क) 1970--   ड) 1980

 ३०) डंकेल प्रस्ताव ----- यांनी तयार केला.

अ)जॉर्ज बुश   ब)मेकलेगन
क) माईक डंकेल  
ड) ऑर्थर डंकेल--

३१) देशाचे ----- आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीच्या बोर्डावर गव्हर्नर म्हणून काम करतात.

अ)अर्थमंत्री--  ब) मुख्यमंत्री क)पंतप्रधान    ड)राज्यपाल

 ३२) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ----- मध्ये झाली.

अ) 1948  ब) 1994 
क)1995-- ड)1997 

३३) जगामध्ये एटीएम चा सर्वप्रथम वापर---- देशात झाला.

अ) भारत   ब)अमेरिका-- 
क )चीन  ड) जपान

३४) (RTGS )आरटीजीएसचे पूर्ण रूप आहे.

अ) Road Tax Government section
ब) Real Time Gross Settlement--
क)Royal Time Gross Settlement
ड)Roll Time Gross Settlement

३५) प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यासाठी -----आवश्यक आहे.

 अ) पिन    ब) इंटरनेट सेवा--
 क)एटीएम  ड)वरील सर्व 

 ३६) अँपलनी ---विकसित केला.

अ) अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम
ब)आयफोन-- क) टेलिफोन सेवा ड)यापैकी नाही 

३७) ------ च्या माध्यमातून जगातील सर्व बँका एकमेकाच्या जवळ आल्या आहे.

अ)वर्ल्ड वाइड वेब--
ब) व्यापारी बँका 
क)सहकारी बँका 
ड) रिझर्व बँक 

३८)NEFT चे पूर्ण रूप आहे.

अ) National Electronic Fundamental Transfer
ब) NET Electronic Fund Transfer.
क)National Electrical Fundamental Traffic. 
ड) National Electronic Fund Transfer--

३९) भारतामध्ये 1980 च्या काळात ----क्रेडिट कार्ड योजना सुरू केली.

अ) सेंट्रल बँक ऑफ इंडिया-- ब)महाराष्ट्र बँक 
क) स्टेट बँक ऑफ इंडिया
ड)यापैकी नाही.

४०)----यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.

अ) रॉबिन्स ब) माल्थस
क)डॉ. मार्शल  ड)जॉन शेफर्ड--
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...