Skip to main content

बी.ए.भाग-२ सेमी:-३

*विषय:-अर्थशास्त्र*
बी.ए.भाग-२ सेमी-३
----------------------------------------
प्रा.डॉ. नरेश शं. इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा.ता.धामणगाव रेल्वे
----------------------------------------
१) समूहातील एककाना----महत्त्व नसते

अ)समान--
ब)विषम
क)स्थिर
ड)यापैकी नाही

२)राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला अर्थव्यस्थेच्या विविध क्षेत्राची------कळते

अ)स्थिती
ब)प्रगती--
क)अधोगती
ड)यापैकी नाही

३)राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखाकन पद्धत----यांनी विकसित केली.

अ)डॉ मार्शल
ब)डॉ.राव
क)रिचर्ड स्टोन--
ड)फिशर

४)स्थूल व शुद्ध  उत्पनाच्या मापणासाठी---पद्धत वापरली जाते.

अ)गणना पद्धत--
ब)खर्च
क)उत्पन्न
ड)यापैकी नाही

५)राष्ट्रीय उत्पन्न मापणात---अर्थव्यवस्था असली तर अडचणी कमी येतात.

अ)असंघटित
ब)संघटित--
क)मिश्र
ड)यापैकी नाही

६)राष्ट्रीय उत्पनाचा कालावधी---वर्षांचा असतो.

अ)एक--
ब)दोन
क)चार
ड)पाच

७)"राष्ट्रीय उत्पन्नात त्या उत्पन्नाचा समावेश करावा जें पैशात मोजले जाते" ही-----यांची व्याख्या आहे.

अ)डॉ. राव 
ब)राष्ट्रीय उत्पन्न समिती
क) पिगू--
ड)मार्शल

८)उत्पन्न पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना------खर्च वजा करावा लागतो.

अ)उत्पादन
ब)सरकारी 
क)घसारा--
ड)यापैकी नाही

९)मुद्रेचे मूल्य म्हणजे मुद्रेची ------ होय.

अ)मूल्यसंग्रहन
ब)मूल्य हस्तांतरण
क)देयशक्ती
ड)क्रयशक्ती--

१०)जेव्हा किंमतपातळी वाढते तेव्हा मुद्रेचे मूल्य----याउलट किंमत पातळी कमी होते तेव्हा मुद्रेचे मूल्य-----
अ)वाढते-घटते
ब)घटते- घटते
क)वाढते-वाढते
ड)कमी--जास्त--

११)स्फितीची स्थिती उत्पादकाना-----ठरते.

अ)शाप
ब)वरदान--
क)निराशादायी
ड)वाईट
१२)योग्य पीक आले तरी शेतकऱ्यांना स्फितीच्या काळात-----सहन करावे लागते.

अ)अवहेलना
ब)सुख
क)दुःख
ड)नुकसान--

१३)मुद्रामूल्यातील बदल म्हणजे----बदल होय. 
अ)मुद्रा मागणी तील 
ब)मुद्रा पुरवठ्यातील 
क)मुद्रा परिमाणातील 
ड)किंमत पातळी--

१४)फिशरने आपल्या समीकरणात मुद्रा मागणी करिता----हे संकेत वापरले
अ)MV 
ब) PT--
क)MT
ड)PV

१५)फिशरने आपल्या समीकरणात मुद्रा पुरवठ्याकरिता---हे संकेत वापरले आहे.

अ)MV--
ब)PT
क)MT
ड)PV

१६)विनिमय माध्यम हे मुद्रेचे-----कार्य आहे
अ)प्राथमिक--
ब)साहायक
क)आकस्मिक
ड)यापैकी नाही

१७)स्फितीच्या काळात गुंतवण वर्गाला-----होते.
अ)लाभ
ब)फायदा
क)आर्थिक नुकसान--
ड)मिळकत

१८)------यांच्या मते अत्याधिक पैसा कमी वस्तूचा पाठलाग करते हा प्रकार स्फिती असतो.
अ)पिगू
ब)ब्राऊन
क)केन्स
ड)कोलबर्ट--

१९)------ मुळे संपूर्ण अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची शक्यता असते.
अ)स्फिती
ब)तेजी
क)भाववाढ
ड)अपस्फिती--

२०)वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्याचे ------हे एक कारण सांगता येते.

अ)पूर
ब)भूकंप
क)दुष्काळ
ड)निर्यातीत वाढ---

२१)मुद्रा अपस्फितीमध्ये धनकोला ------तर ऋणकोला----सहन करावे लागते.
अ)फायदा-नुकसान--
ब)फायदा-फायदा
क)नुकसान-नुकसान
ड)नुकसान-फायदा

२२)रोजगार कपातीमुळे---चे प्रमाण वाढते.

अ)बेकारीचे--
ब)रोजगारीचे
क)उत्पनाचे
ड)मजुरीचे

२३)जेव्हा उत्पादन खर्चाच्या वाढीनुसार भाववाढ घडून येते तेव्हा त्या स्फितीला----म्हणतात
अ)मागणी प्रेरित
ब)व्यय प्रेरित--
क)जाणीवपूर्वक
ड)अप्रत्यक्ष

२४)अपस्फितीच्या काळात लोकांच्या मौद्रीक उत्पन्नात----होते.

अ)वाढ
ब)वृद्धी
क(बढोत्तरी
ड)घट---

२५)अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांच्या मते पूर्ण रोजगार अवस्थेला ----- बेकारी निर्माण होते.
अ)अनैच्छिक-
ब)ऐच्छीक 
क)प्रच्छन्न
ड)सुप्त

२६)औद्योगिक संघर्षामुळे -------बेकारी निर्माण होते.

अ)त्रांत्रिक
ब)ऐच्छिक
क)अनैच्छिक
ड)घर्षणात्मक--

 २७) प्रभावी मागणी ही एकूण मागणी फलन व एकूण----फलन यावर आधारित असते.

अ)उपभोग
ब) पुरवठा--
क)उत्पादन 
ड)उत्पन्न 

२८)केन्सने महत्वपूर्ण असा रोजगाराचा सिध्दांत---- अर्थव्यवस्था गृहीत धरूनच मांडलेला आहे.
अ)भांडवलशाही--
ब)समाजवादी
क)साम्राज्यवादी
ड)मिश्र

२९) जे लोक कोणत्याही कारणाने जास्त बचत करतात त्याची उपभोग प्रवृत्ती-----असते.
अ)जास्त
ब)अधिक
 क) कमी--
ड)शून्य

 ३०) श्रीमंत समाजाची उपभोग प्रवृत्ती कमी असते तर गरीब समाजाची उपभोग प्रवृत्ती---- असते.
अ)अल्प 
ब) शून्य
क) जास्त-- 
ड)कमी 

३१)मूळ गुंतवणुकीत वाढ झाली असता एकूण उत्पन्नात गुणकपट---- होते.

अ)घट 
ब)ऱ्हास
क) वाढ--
ड)हानी 
३२प्रेरित गुंतवणूक---- लवचिक 
असते 

अ)उपयोग
ब)उत्पन्न--
क) किंमत 
ड) मागणी

३३) जेव्हा व्यापार दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये होतो तेव्हा त्याला----- व्यापार म्हणतात.

अ)देशी
ब) आंतरराष्ट्रीय--
 क)स्थानिक 
ड)प्रादेशिक 

३४)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील------ ला आळा बसतो. अ)पूर्ण स्पर्धेला 
ब)एकाधिकाराला--
क)पूर्ण स्पर्धेला
ड)द्वयधीकाऱ्याला 

३५)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशीमाला-----बाजारपेठ उपलब्ध होते.
अ)जागतिक--
ब)राष्ट्रीय 
क)प्रादेशिक 
ड)स्थानिक 

३६)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाचे एकमेकावरील----वाढते. अ)प्रेम 
ब)स्वावलंबीत्व
क) जवळीक
ड)परावलंबित्व--

३७)उद्योगांना----- सरकारी संरक्षणाची आवश्यकता असते. अ)जुन्या 
ब)मोठ्या 
क)भरभराटी 
ड)बाल्यावस्थेतील--

 ३८)------व्यापाराचे समर्थन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनात्मक उत्पादन व्ययाच्या सिद्धांतावर आधारित आहे.
अ)बंदिस्त
ब)संरक्षण
क)मुक्त--
ड)जागतिक

३९)आंतरराष्ट्रीय व्यापाराचा "तुलनात्मक व्ययाचा सिद्धांत" यांनी मांडला.

अ)मार्शल
ब)रीकार्डो---
क)केन्स
ड)पिगू

४०)तुलनात्मक व्यय सिद्धांतात----- विचारात घेतलेला नाही.
अ) विक्री
ब)जाहिरात 
क)परिवहन --
ड)उत्पादन 
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...